सुरक्षित प्रवास, जबाबदार नागरिक – वसईत रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान.

वसई  –  वसई वाहतुक शाखेकडुन रस्ता सुरक्षा विषयी जनजागृती अभियान व मार्गदर्शक सत्राचे आयोजन. अधिक माहितीनुसार महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार तसेच रस्ता सुरक्षा महीना जानेवारी २०२६ च्या अनुशंगाने महाराष्ट्र पोलीस दल मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत, वसई वाहतुक नियंत्रण शाखा, वसई यांच्या वतीने दिनांक ३१/०१/२०२६ रोजी रस्ता सुरक्षा विषयी जनजागृती अभियान व मार्गदर्शक सत्राचे […]

Continue Reading

वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयात बैठकीचे आयोजन.

मिरा-भाईंदर : राष्ट्रीय महामार्ग ४८ वर होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत पोलीस आयुक्त कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीकरीता मा. खासदार राजेंद्र गावीत, मा.पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), पोलीस निरीक्षक वाहतुक शाखा काशिमीरा, वसई व विरार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी, मिरा भाईंदर व वसई विरार माहनगरपालिकेचे प्रतिनीधी, आरटीओ अधिकारी, महामार्ग सुरक्षा पथकाचे […]

Continue Reading

गाडी भाड्याने घेवुन ती परस्पर विक्री करणारा सराईत आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

मिरारोड  : चार चाकी वाहने भाडयाने घेवुन ती परस्पर विक्री करुन फसवणुक करणाऱ्याला  गुन्हे शाखा कक्ष १ काशिमीरा यांनी अटक केली आहे. अधिक माहितीनुसार शांती पार्क ,बी / ७ /२०४, युनिक क्लस्टर,मिरारोड पुर्व,  येथे राहणारे विनोद सुभाष पवार वय – ३७ वर्षे, यांना आरोपी शाल चाळके, वय-४० वर्षे, याने एक इर्टीका कार दाखवुन सदर गाडी […]

Continue Reading

पोलीस उपआयुक्त मुख्यालयातून पर्यटकांसाठी नवीन नियमयावली लागू .

मीरा भाईंदर , व वसई विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात मान्सून कालावधीत मोठया संख्येने पर्यटक हे तलाव, धबधबे , धरणे, व समुद्र किनारी पर्यटना साठी येत असतात . त्याठिकाणी जीवितहानी होण्याच्या घटना घडत असतात . सध्या च्या कोव्हिड च्या  परिस्थिती चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पावसाळ्यात पर्यटकांची पर्यटनासाठी होणारी गर्दी पाहता व सामाजिक अंतर राखले न […]

Continue Reading

अखेर राज्य सरकारकडून ई-पासची अट रद्द

एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी लागणार्‍या ई पासची अट अखेर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी याबाबत घोषणा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात राज्यातंर्गत प्रवासासाठी ई-पासची अट घालण्यात आली होती. मात्र, २ सप्टेंबरपासून एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी ई-पासची गरज लागणार नाही, असे अनिल […]

Continue Reading

मुंबई लोकल आणि मेट्रो तूर्त बंदच राहणार हे आहे कारण

राज्यात मिशन बिगिन अगेनचा पुढचा टप्पा १ ते ३० सप्टेंबर असा राहणार असून या टप्प्यात निर्बंध आणखी शिथील करण्यात आले असले तरी सामान्य नागरिक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते त्या दोन मुख्य गोष्टी मात्र तूर्त बंदच राहणार आहेत. मुंबई: केंद्राच्या गाइड-लाइन्सनुसार मुंबई मेट्रो ७ सप्टेंबरपासून सुरू करण्या-बाबत राज्य सरकार घोषणा करेल अशी आशा होती. मात्र, […]

Continue Reading