वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयात बैठकीचे आयोजन.

मिरा-भाईंदर : राष्ट्रीय महामार्ग ४८ वर होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत पोलीस आयुक्त कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीकरीता मा. खासदार राजेंद्र गावीत, मा.पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), पोलीस निरीक्षक वाहतुक शाखा काशिमीरा, वसई व विरार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी, मिरा भाईंदर व वसई विरार माहनगरपालिकेचे प्रतिनीधी, आरटीओ अधिकारी, महामार्ग सुरक्षा पथकाचे […]

Continue Reading

गाडी भाड्याने घेवुन ती परस्पर विक्री करणारा सराईत आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

मिरारोड  : चार चाकी वाहने भाडयाने घेवुन ती परस्पर विक्री करुन फसवणुक करणाऱ्याला  गुन्हे शाखा कक्ष १ काशिमीरा यांनी अटक केली आहे. अधिक माहितीनुसार शांती पार्क ,बी / ७ /२०४, युनिक क्लस्टर,मिरारोड पुर्व,  येथे राहणारे विनोद सुभाष पवार वय – ३७ वर्षे, यांना आरोपी शाल चाळके, वय-४० वर्षे, याने एक इर्टीका कार दाखवुन सदर गाडी […]

Continue Reading

पोलीस उपआयुक्त मुख्यालयातून पर्यटकांसाठी नवीन नियमयावली लागू .

मीरा भाईंदर , व वसई विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात मान्सून कालावधीत मोठया संख्येने पर्यटक हे तलाव, धबधबे , धरणे, व समुद्र किनारी पर्यटना साठी येत असतात . त्याठिकाणी जीवितहानी होण्याच्या घटना घडत असतात . सध्या च्या कोव्हिड च्या  परिस्थिती चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पावसाळ्यात पर्यटकांची पर्यटनासाठी होणारी गर्दी पाहता व सामाजिक अंतर राखले न […]

Continue Reading

अखेर राज्य सरकारकडून ई-पासची अट रद्द

एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी लागणार्‍या ई पासची अट अखेर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी याबाबत घोषणा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात राज्यातंर्गत प्रवासासाठी ई-पासची अट घालण्यात आली होती. मात्र, २ सप्टेंबरपासून एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी ई-पासची गरज लागणार नाही, असे अनिल […]

Continue Reading

मुंबई लोकल आणि मेट्रो तूर्त बंदच राहणार हे आहे कारण

राज्यात मिशन बिगिन अगेनचा पुढचा टप्पा १ ते ३० सप्टेंबर असा राहणार असून या टप्प्यात निर्बंध आणखी शिथील करण्यात आले असले तरी सामान्य नागरिक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते त्या दोन मुख्य गोष्टी मात्र तूर्त बंदच राहणार आहेत. मुंबई: केंद्राच्या गाइड-लाइन्सनुसार मुंबई मेट्रो ७ सप्टेंबरपासून सुरू करण्या-बाबत राज्य सरकार घोषणा करेल अशी आशा होती. मात्र, […]

Continue Reading