‘महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे’

मुंबई: ‘महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे’, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महाराष्ट्रातील ५८ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर करण्यात आली आहेत. यात उत्कृष्ट सेवेकरता […]

Continue Reading

२४ तासांत ११२ पोलिसांना करोनाची लागण

मुंबई: गेल्या २४ तासांत राज्यातील ११२ पोलिसांना करोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या १२ हजार ४९५वर गेली आहे. राज्यात आतापर्यंत १२ हजार ४९५ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १० हजार १११ पोलीस करोनामुक्त झाले असून २ हजार २५६ पोलिसांवर उपचार सुरू आहेत. तर गेल्या २४ तासांत आणखी […]

Continue Reading

पावसाच्या अतिवृष्टी मूळे मुंबईत रिकामी इमारत पत्या सारखी कोसळली

मुंबई : वांद्रे पश्चिम येथील रिझवी इंजिनिअर कॉलेज शेजारी शेरलो राजन मार्गावर एक रिकामी इमारत बाजूच्या निवासी इमारतीवर कोसळून ( झालेल्या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री ही दुर्घटना घडली. घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही रहिवासी अडकले असण्याची शक्यता अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात […]

Continue Reading

बोईसर एम आई डी सि मध्ये नांदोलीया कंपनीत भीषण आग

आज रोजी बोईसर पोलीस ठाणे अंतर्गत एमआयडीसी बोईसर प्लॉट क्रमांक टी -141 नंडोलिया ऑर्गानिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये डाय क्लोरो बेंजामाईड एजॉल हे प्रोडक्ट चे काम चालू असताना मटेरियल मध्ये पाणी जास्त झाल्याने डाय क्लोरो डेस्टिलेशन चालू असताना सायंकाळी 19:30 वा रियाक्टर चा प्रेशर वाढून स्फोट झाला असले बाबत कंपनीतील ऑपरेटर संदीपकुमार सिंग याने सांगितले […]

Continue Reading

महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट येऊ देणार नाहीः उद्धव ठाकरे

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील करोना स्थितीबद्दल पंतप्रधानांसोबत चर्चा केली. व राज्यातील मृत्यूदर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. मुंबईः राज्यातील मृत्यू दर कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून मुंबईतील धारावी, वरळी येथील स्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल सर्वंत्र कौतुक होत आहे. मात्र अजुनही लढाई […]

Continue Reading

मीरा रोडमध्ये इमारतीची संरक्षक भिंत कोसळला

भाईंदर- सोसाट्याचा वारा आणि जोरदार पावसामुळे मीरारोड येथील एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्यामुळे भिंती लगत उभ्या केलेल्या १५ दुचाकीचे नुकसान झाले आहे. मीरा रोडच्या बेव्हरली पार्क भागात न्यायालयाच्या इमारतीला लागूनच असलेल्या अ‍ॅशले कॉ.ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या इमारतीची संरक्षक भिंत लोखंडी गेटसह बुधवारी सकाळी कोसळली, संरक्षक भिंतीच्या आत सोसायटीची पार्विंâगची जागा आहे. तेथे दुचाकी उभ्या केल्या […]

Continue Reading

पालघर पोलिसांनी २२ नागरिकांचा जीव वाचवला

पालघर- पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीच्या भागांमध्ये काल रात्रीपासून अचानक पणे सुरु झालेल्या मुसळधार पावसामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या २२ नागरिकांचा जीव वाचवण्यास पालघर पोलीस दलाला यश आले आहे. पोलीस विभागाच्या विविध ठिकाणच्या अधिकारीकर्मचार्‍यांनी अंधारामध्ये बचावकार्य हाती घेतले होते. पालघर जिल्ह्यात आज सरासरी २६५.४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असली तरी डहाणू तालुक्यात ४६५ मिलिमीटर, तलासरी लुक्यात ४२३ मिलिमीटर, […]

Continue Reading