गाड्या चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगारांस विष्णू नगर पोलिसांनी केली अटक.

डोंबिवली : रेतीबंदर रोड , मोठागाव ,डोंबिवली पश्चिम याठिकाणाहून महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप गाडी चोरी करणाऱ्या आरोपीस विष्णू नगर पोलिसांनी नाशिक येथून अटक केली आहे. मिळालेल्या माहिती नुसार विष्णू नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती कि दिनांक ३/१/२०२२ रोजी  इन्फा ऍण्ड  लॉजिस्टीक्स येथील कार्यालयाजवळ, रेतीबंदर रोड, मोठागाव, डोंबिवली पश्चिम या ठिकाणी फिर्यादी यांनी पार्क […]

Continue Reading

धक्कादायक घटना ! चोरीच्या संशयावरून १५ जणांनी घेतला एका निरपराध तरुणाचा जीव .

भाईंदर : चोरीच्या संशयावरुन ज्वेलर्स कंपनीत काम करणाऱ्या कामगारास मारहाण करुन जिवे ठार मारणाऱ्या आरोपीना  नवघर पोलीसांनी  अटक केली . अधिक माहिती नुसार दिनांक ०७.०५.२०२२ रोजी लाईफ केअर हॉस्पीटल, भाईंदर पुर्व यांनी त्यांच्याकडे उपचारासाठी आलेला जखमी इसम हा दाखलपुर्व मयत असल्याबाबतचे (एम.एल.सी.) द्वारे नवघर पोलीस ठाण्यास कळविले होते. त्याअनुषंगाने नवघर पोलीस ठाण्याचे परिपोउनि/हरिभाऊ भोसले हॉस्पीटलमध्ये […]

Continue Reading

रात्रीच्यावेळी बंद कंपनीमध्ये घरफोडी करणाऱ्या व चोरीचा माल विकत घेणाऱ्या आरोपींना अटक.

वालीव : रात्रीचा फायदा घेऊन कंपनीमधील अल्युमिनियम ची चोरी करणाऱ्या तसेच चोरीचा माल विकत घेणाऱ्या आरोपींना वालीव पोलिसांनी ताब्यात घेतले . दिनांक १०/०४/२०२२ रोजी रात्री च्या वेळी हर्षिद पॉलीमर डिस्ट्रीब्युटर या कंपनीचे लॉक तोडून त्यातील अल्युमिनियमचे ०६,४०,८००/रुपये किंमतीचे सर्कल चोरी झाले होते त्याबाबत अज्ञात आरोपींविरुध्द वालीव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर […]

Continue Reading

अकोल्यातून सोयाबिन चोरी करणारी आंतरजातीय टोळी पोलिसांच्या जाळ्यात.

अकोला : सोयाबिन चोरी करणारी टोळी  स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी सोयाबिन चोरी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली   असून त्यांच्याकडून एकुण ४३,६१,०००/-रुपये चा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे तसेच आरोपींना या गुन्ह्यात मदत करणाऱ्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ०२/०४/२०२२ रोजी गुजरात अंबुजा तेल कंपनीतील मॅनेजर याने त्यांच्या येथून अंदाजे ३२५ क्विंटल […]

Continue Reading

मिरा-भाईंदरच्या RTO उपकेंद्र कार्यालयाचा उदघाटन सोहळा

प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे अंतर्गत मिरा-भाईंदर मधील स्थानिक आमदार प्रताप सरनाईक व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अथक प्रयत्नाने RTO उपकेंद्र कार्यालयाचा उदघाटन सोहळा दिनांक. २१/१२/२०२० रोजी मिरा- भाईंदर घोडबंदर येथे नव्याने महाराष्ट्र राज्याचे परिवहन व संसदीय कार्यमंत्री एडवोकेट अनिल परब यांच्या हस्ते पार पडला. सदर कार्यक्रमात खासदार राजन विचारे, आमदार गीता जैन, जिल्हा-प्रमुख प्रभाकर म्हात्रे, […]

Continue Reading

आदिवासी जमीन मालकाचा बिल्डर लॉबी कडून छळ , बोरीवली पश्चिम

पोलीस बातमीपत्रचा ग्राउंड रिपोर्ट बोरिवली पश्चिम भागातील रहिवाशी श्री. गांडा भालू रजपूत या आदिवासी जमीन मालकास आणि त्याच्या कुटुंबास स्थानिक गावगुंड तसेच बिल्डरांकडून जीवे मारण्याची धमकी देऊन मालकी जमीन बळकावण्याचे धक्कादायक प्रयत्न… अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक क्लिक करा आणि पोलीस बातमी पत्र या चॅनलला सबस्क्राईब करा

Continue Reading

सफाळा पोलीसांनी केली घरफोडीच्या गुन्हयातील आरोपी काही तासांतच मुद्देमालासह अटक

दि. २२/०९/२०२० रोजी सकाळी ०८.०० वाजताचे सुमारास वळणवाडी, माकुणसार या ठिकाणी फिर्यादी श्रीमती अरुणा अरुण पाटील यांचे राहते कारवी कुडाचे घराच्या मागील दरवाज्यास लागुन असलेली कारवी कुडी फाकवुन दरवाजाची आतील कडी उघडुन घरात प्रवेश करुन घरातील दिवानमध्ये ठेवलेले १५,०००/- रुपये रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरटयाने घरफोडी चोरी करुन चोरुन नेले होते. त्याबाबत सफाळा पोलीस ठाणे […]

Continue Reading

महाराष्ट्र अनलॉक करण्याची घाई करणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले संकेत

ठाणे, देशात जूनपासून मिशन बिगेन सुरु करण्यात आले असले तरी महाराष्ट्रात अनलॉक (Unlock-4) करण्याची घाई करणार नाही असे स्पष्ट मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. आधी सर्व सुरु करायचे आणि नंतर बंद करण्याची वेळ येऊ नये, त्यामुळे खात्री झाल्याशिवाय अनलॉकचा निर्णय घेतला जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना नियंत्रणात येतोय ही चांगली […]

Continue Reading

आत्मनिर्भर’ होण्याचा ढोल वाजवून प्रश्न सुटणार नाही; शिवसेनेची टीका

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावर शिवसेनेने जोरदार टीका केली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेस गती देण्याचे सामर्थ्य भारतात आहे. असं केंद्रीय मंत्री सांगत आहेत. जगाचे राहू द्या साहेब, देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्का द्या, असं सांगतानाच फक्त ‘आत्मनिर्भर’ होण्याचा ढोल वाजवून आर्थिक महासंकटाचा प्रश्न सुटणार नाही, अशी टीका शिवसेनेने […]

Continue Reading

आरोग्य सुविधांना प्राधान्य हीच राज्य शासनाची प्राथमिकता -मुख्यमंत्री उद्धव ठाकर

मुंबई- कोरोनामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. बहुतेक सर्वच कामांमध्ये ‘ऑनलाईन’ तंत्राचा वापर होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील सर्वच कामांमध्ये आरोग्य सुविधांची निर्मिती आणि बळकटीकरण हीच राज्य शासनाची प्राथमिकता आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुलडाणा येथील कोविड समर्पित रूग्णालयाच्या ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमात केले. आरोग्य सुविधांचे बळकटीकरण व निर्मिती करतानाच प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ […]

Continue Reading