रेल्वे पोलीसांची कामगिरी, लोहमार्ग मुंबई – रेल्वे गाडीत विसरलेले अथवा हरवलेल्या प्रवाश्यांच्या सामानांचा शोध घेवून ते सामान प्रवाश्यांचे ताब्यात दिले.
दिनांक १८/०८/२०२१ रोजी कल्याण रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत रेल्वे प्रवाशी नाव : १) श्री. मनिकांत नंदलाल मिश्रा राह. ठाणे,यांचा vivo कंपनीचा मोबाईल किंमत अंदाजे 14990 रुपये किमतीचा फोन हरवला आहे अशी तक्रार नोंदवली होती. तसेच २) रमेश धाको कडाली राह. मुरबाड यांचा Oppo कंपनीचा मोबाईल किंमत अंदाजे 19900 रुपये किमतीचा फोन हरवला आहे अशी तक्रार […]
Continue Reading