प्रवासात गहाळ झालेले सामान व वस्तू प्रवाश्यांना केले परत रेल्वे पोलीस यांची कौतुकास्पद कामगिरी .
दादर : दिनांक : २४/०९/२०२१ रोजी मोहमद जहनूड मन्सूर, वय २१ राह. भिवंडी हे सायन ते माटुंगा असा रेल्वेतून प्रवास करीत असतांना त्यांची बॅग व सामान अंदाजे ५०००रु. हे गाडीतच विसरले त्याबाबत त्यांनी माटूंगा रेल्वे स्टेशन वरील पोहवा जारकर यांना सांगितले. त्यानंतर लागलीच पोहवा जारकर यांनी करिरोड रेल्वे स्टेशन वरील सपोफौ इंगळे याना फोन वरून […]
Continue Reading