ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनाही कोरोनाची लागण

ठाणे : ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचीही रविवारी कोरोनाची तपासणी पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाची लागण झालेले अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे राज्यातील ते पहिलेच अधिकारी आहेत. ठाण्यात आतापर्यंत १२९ अधिकाऱ्यांसह एक हजार ३०५ पोलीस बाधित झाले आहेत.गेल्या दोन दिवसांपासून फणसळकर यांना खोकला आणि ताप येत होता. त्यामुळे त्यांनी रविवारी कोरोनाची तपासणी केली. या तपासणीमध्ये ते […]

Continue Reading
police_logo2

अनधिकृत बांधकामावर मीरा भाईंदर मध्ये धडक कारवाई

मिरा भाईंदर महानगरपालिका, प्रभाग समिती क्र. 06 अंतर्गत येणाऱ्या मौजे काशि येथील ग्रिन विलेज समोरील लोखंडी गेटच्या आत मधील विकासक श्री. मनोज चव्हाण याचे अंदाजे मोजमाप 10 फुट X 12 फुट मोजमापाचे 10 रुमचे पक्के अनधिकृत बांधकाम तसेच मौजे काशि येथील सर्वे क्र. 25 हिस्सा क्र. 1 व सर्वे क्र. 24 हिस्सा क्र. 13,14 या […]

Continue Reading
police_logo2

तुळींज पोलीस ठाणे यांचेकडुन हुक्का पार्लर चालविणा-या आरोपींवर कारवाई

दि. ०२/०९/२०२० रोजी सायंकाळी १९.०० वाजताचे सुमारास तुळींज पोलीस ठाणे हद्दीतील नालासोपारा पुर्व अचोळे रोडवरील भरत शॉपींग सेंटरचे पहील्या माळयावरील शॉप नं. ०५ व ०६ या गाळयामध्ये व सनशाईन सर्कल येथील घन्सार प्लाझा शॉप नं १ किंग्ज कॅफे येथे हुक्का पार्लर चालु असल्याची गुप्त बातमी मिळाली होती. मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे सदर ठिकाणी छापा टाकला […]

Continue Reading

जगभरातील सर्व देशांना भारतानं टाकलं मागे, 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद

एका दिवसात जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 83 हजार 883 नवीन रुग्णांची नोंद झाली. नवी दिल्ली, देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 38 लाख पार झाली आहे. एका दिवसात जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 83 हजार 883 […]

Continue Reading

त्या’ पोलीस अधिकाऱ्यांचा जीव टांगणीला!

अकोला : कोरोनाच्या संकटामुळे एप्रिल मे महिन्यात होणाºया व कार्यकाळ संपलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या थांबविण्यात आलेल्या असतानाच आता १५ टक्केपोलीस अधिकाºयांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र या बदल्यांनाही तीन वेळा मुदतवाढ दिल्याने पोलीस अधिकारी आता वर्षाच्या शेवटी होणाºया बदल्यांसाठी अनुत्सुक असल्याची माहिती आहे. पाच सप्टेंबरपर्यंत बदल्यांसाठी मुतदवाढ दिल्याने राज्यातील १ हजार ४०० पेक्षा अधिक […]

Continue Reading

पालघर मॉब लिंचिंग केस:दो साधुओं और एक ड्राइवर को पिटते देखकर बचाने के लिए नहीं आने वाले तीन पुलिसकर्मी बर्खास्त

कोंकण रेंज के पुलिस महानिरीक्षक ने जारी एक आदेश में तीनों पुलिसकर्मियों को सेवा से बर्खास्त कर दिया पालघर मॉब लिंचिंग घटना के बाद से 5 पुलिसकर्मी निलंबित चल रहे थे, इनमें ये तीन भी शामिल थे महाराष्ट्र के पालघर में 16 अप्रैल की रात दो साधुओं और एक ड्राइवर की पीट-पीट कर हत्या के […]

Continue Reading

धक्कादायक! कंस्ट्रक्शन साइटवर 37 मजुरांना कोरोना; पालिकेने कामच केले बंद

ठाणे : तीन हात नाका परिसरात सुरु असलेल्या एका कंस्ट्रक्शन साइटवर काम करत असलेले ३७ मजूर कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. ठाणे महापालिकेने केलेल्या अँटीजन टेस्टमध्ये हे मजूर पॉझिटिव्ह निघाले असून त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नसल्याने भाईंदर पाडा येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे . दरम्यान, ही कंस्ट्रक्शन साइट बंद करण्यात आली असून पालिकेच्या शहर विकास विभागाला […]

Continue Reading

बोगस शैक्षणिक अर्हतेच्या आधार मिळवून पदोन्नती घेतल्या चा आरोप

ठाणे उपप्रादेशिक परिवहन नंदकिशोर नाईक यांनी अधिकारी होण्यासाठी बोगस शैक्षणिक अर्हतेच्या आधार मिळवून पदोन्नती घेतली आहे अशी तक्रार महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे केली गेली होती त्यामुळे राज्यपालानी महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य सचिव ( गृह विभाग) यांना चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे परिवहन विभागात एकच खळबळ उडाली आहे .या बाबत मिळालेली माहिती […]

Continue Reading

मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेचे पालिकेतील सत्ताधारी भाजपा विरोधात खड्डे भरो आंदोलन

मीरारोड – मंगळवारी अनंत चतुर्दशी असताना अजूनही मीरा भाईंदर मधील रस्ते खड्ड्यात आहेत . रस्त्यांच्या कामात आणि पॅचवर्क मध्ये सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनाचा मोठा भ्रष्टाचार चालत असल्याचा आरोप करत शिवसेनेने शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवरील खड्डयां विरोधात आंदोलने केली . रस्ते बांधणी व दुरुस्तीच्या नावाखाली मीरा भाईंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपा आणि त्यांच्या स्थानिक नेते यांनी प्रश्नाच्या संगनमताने […]

Continue Reading

अखेर राज्य सरकारकडून ई-पासची अट रद्द

एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी लागणार्‍या ई पासची अट अखेर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी याबाबत घोषणा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात राज्यातंर्गत प्रवासासाठी ई-पासची अट घालण्यात आली होती. मात्र, २ सप्टेंबरपासून एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी ई-पासची गरज लागणार नाही, असे अनिल […]

Continue Reading